भारतातील तंबाखूच्या धोक्यावर इलाज : नाविन्यपूर्ण कार्यक्रमामुळे शिक्षक करणार बदलाचे नेतृत्व
मुंबई, २४ जानेवारी २०२४ (GNI): आपल्या देशात तंबाखूशी संबंधित मृत्यूचा दर हा दररोज ३७०० व्यक्ती इतका आहे. महाराष्ट्रात तर संपूर्ण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या ही तंबाखू सेवनाने होणार्या समस्यांनी त्रस्त आहे. राज्यातील याच समस्येवर उपाय…